देवगिरीचे
यादव /राजेजाधव यांचे वारस !! 1)राजेरामदेवराव यादव यांच्या पराभवानंतर
त्यांचे पुत्र राजेशंकरदेव हे मंडलिक राजे झाले ,परंतु राजेशंकरदेव यांनी
सन १३०९ पासून खंडणी देणे बंद केले..म्हणून सन १३१२ मध्ये शंकरदेव यांना
ठार केले....2) शंकरदेव यांचे बंधू भीमदेव हेही ठार झाले...शंकरदेव यांची
पतनी & पुत्र गोविंददेव यांचे पालनपोषण त्यांचे मेहुणे हरपालदेव यांनी
केले..3) सन १३१६ मध्ये हरपालदेव यांनी बंद करून स्वतंत्र राज्य स्थापन
केले...परंतु हरपालदेव सन १६१८ मध्ये जिवंत पकडून सोलून ठार मारले....4)
गोविंददेव - यांनी बाग्लांच्या राजाची मदत घेऊन आपली सत्ता जळ्गाव
जिल्ह्यामध्ये हतनूर परिसरात स्थापन केली...."in scott's ranslation it is
Geodeo. In some copies of ferista,it is Govinddeo,but ferista says the
chief of the Naiks was a descendant of Raja of deogadh,Ramdeo Rao Jadow
was the raja of Deogadh accourding to all Hindoo Mss,& it isn't
improbable that this chief's name may have been Govind deo jadow" Grant
duff's history-page no 47......गोविंददेव यांचा १३८० मध्ये मृत्यू
झाला...5) ठाकुरजी जाधव देशमुख- गोविंददेव नंतर त्यांचा पुत्र ठाकूरजी
गादिवर आले...यांनी हतनूर सोबतच सिंदखेड,पैठण, औरंगाबाद,etc एकूण ५२
प्रांताची सर्देश्मुखी मिळवली...हे १४४० साली मरण पावले...6)
भूकणदेव/भेतोजी(1440 to 1500)-ठाकुरजी नंतर त्यांचे पुत्र भूकणदेव गाधिवर
आले...यांनी समस्त हिंदू मराठा लोकांना एकत्र आणण्याचे काम केले,यांचा
म्रुतुए सन १५०० मध्ये झाला...7) अचालोजी/अचाल्कर्ण( इसवी सन 1500 to
1540)- यांच्या काळातच विजापूरच्या राज्याचे 5 भाग झाले..a) आदिलशाही b)
कुतुबशाही c) इमादशाही d) निजामशाही e) बेरीदशाही ...आच्लोजी यांना ५०००
घोड्याची मनसब मिळाली...यांच्या काळापासून सरकारी कामकाजात मराठीचा वापर
सुरु झाला..8) विठ्ठलदेव(सन 1540 to 1570)...9) ळक्षमनदेव /लखुजीराजे( SAN
1570 TO 1629)
!! राजेलखुजीराव जाधवराव !!
सिंद्खेडकर
राजेजाधवराव यांचे घराणे हे मुळ देवगिरीच्या यादव वंशाचीच 1 शाखा
आहे.देवगिरीचे सार्वभौम राज्य नष्ट झाल्यानंतर शंकरदेव ह्यांचे पुत्र
गोविंददेव जाधव नंतर लखुजीराव यांनी जाधव घराण्याला उर्जितावस्था मिळून
दिली. त्यांचे नाव लक्ष्मन्देव/लक्ष्मनसिंह असे होते,परंतु ते लखुजी
जाधवराव याच नावाने प्रसिद्ध आहेत.
!! राजेलखुजीराव कुलव्रुत्तांत !!
जन्म:- यांचा जन्माची नोंद इतिहासाला माहिती नाही,परंतु मृत्यू समयी (25
july 1629) त्यांचे वय 80 वर्ष होते, त्यांचा जन्म सन १५५० साली झाला हे
ग्राह्य समजणे उचित होईल. *मृत्यू(death):-२५ जुलै १६२९,निझामाने देवगिरी
किल्ल्या वर निशस्त्र राजेलखुजीराव,त्यांचे २ पुत्र- राजेअच्लोजी,
राजेराघोजी आणि १ नातू राजेयशवंतराव(son of rajedattaji) यांची हत्या केली.
*राजे लखुजीराव जाधवराव ह्यांचा वडिलांचे नाव : राजेविठोजीराव ,*लखुजीराजे
जाधव ह्यांचा आईचे नाव: ठाकराईराणी ,*भावाचे नाव : राजे भूतजी ,*राजे
लखुजीराव जाधव ह्यांचा पत्नीचे नाव: महाल्साबाई/गिरिजाबाई,यमुनाबाई,भागीरथीबाई
, * राजे लखुजीराव जाधव ह्यांचा अपत्यांची नावे:-1) राजेदत्ताजीराव 2)
राजेअचलोजीराव 3)राजेबहादुर्जी4) राजेराघोजी 5) स्वराज्याप्रेरिका राजमाता
जिजाऊ मासाहेब
राजेलखुजीराव यांचे ४ पुत्र यांच्या वंशजाची गावे
:- 1) राजेदत्ताजी-¤जवळखेडा ,¤उमरद(देशमुख) तालुका-सिंदखेडराजा ,करवंड ता
चिखली,भुईँज(सातारा), 2)राजेअचलोजी-¤मेहुनाराजा ¤ आडगावराजा
तालुका-सिंदखेडराजा ¤माळेगाव (near baramati) ¤मांडवे (जि सातारा) ¤
वाघोली-वाडी (पुणे) 3) राजेबहादुरजी :- ¤ देऊळगावराजा ¤ सिँदखेडराजा ¤
माहेगाव(देशमुख)(कोपरगाव) 4) राजेराघोजी :- माहिती उपलब्ध नाही !! ¤¤
राजेभुतजी / जगदेवराव (brother of rajelakhuji) यांचे वंशज = ¤ किनगावराजा,
¤ दिल्ली
Sir , mala Jugai devi baddal ajun mahiti havi aahe so mala tumacha email dya please. :)
ReplyDelete